यापुढे मंत्र्यांना तीन दिवस मुंबईत, एक दिवस मतदारसंघात व तीन दिवस पक्षासाठी द्यावे लागतील. जे मंत्री वेळ देणार नाहीत त्यांना खुर्ची खाली करावी लागेल. दुसऱ्यांना संधी देऊ, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वपक्षीय मंत्र्यांना दिली. ...
पत्रकारांनी विचारले असता फडणवीस यांनी सांगितले की, पडळकर यांच्या विधानाविषयी नाराजी व्यक्त करणारा फोन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला केलेला होता. पडळकर यांचे ते विधान योग्य नव्हते. अशा विधानाचे मी समर्थन करणार नाही, असे मी शरद पवार यांना सांगितले. ...
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी व्होटचोरीसंदर्भातील बहुचर्चित हायड्रोजन बाॅम्बच्या आधीचा मतदार याद्यांमधील घोळाचा छोटा स्फोट केला. यापेक्षा मोठा धमाका करणार आहोतच, असा पुनरुच्चारही केला. ...
पश्चिम परिघाय कॉरिडोरचे बांधकामासाठी ४४ कोटी ४८ लाख खर्च होणार असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर विमानतळ आणि एरोसिटीसह तरघर रेल्वेस्थानक यांच्यात अखंड आणि सुरळीत रस्ते वाहतूक करणे सोपे होणार आहे. ...
इमारतीवरून पडल्याने रियान गंभीर जखमी झाला. घरच्यांनी तत्काळ त्याला घेऊन नायगावचे गॅलेक्सी रुग्णालय गाठले. डाॅक्टरांनी तात्पुरते उपचार केल्यानंतर त्याला मुंबईला नेण्याचा सल्ला दिला. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज यांनी शुक्रवारी अंबरनाथ शहराचा दौरा केला. अंबरनाथच्या हॉलमध्ये पदाधिकारी मेळावा घेत संवाद साधला. ...
Maharashtra State Election Commission on Rahul Gandhi Allegations: महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघाबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना राज्य निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. ...